
प्रचंड ताकदीनिशी आघाडीतील एमआयएम पक्षाला लोकसभेत एक जागा मिळाली.
आता वंचित बहुजन आघाडीने बिहार निवडणुकीकडे आपला राजकीय मोर्चा वळवला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी " आम्ही मोदी सरकारला हरवण्यासाठी युती करण्यासाठी तयार आहोत " असं ट्विट केलं आहे...
प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं ट्विट
0 टिप्पण्या